Namo Shetkari Yojana: यावेळेस मिळणार फक्त इतक्या शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा हप्ता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र राज्य सरकारकडून विशेषतः शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आनंदाची बातमी हीच आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे.  सध्याच्या परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या हप्त्याच्या आशावर बसलेले आहे. परंतु अजून पर्यंत सरकारकडून … Read more

Post Office RD Scheme: रोज फक्त 100 रुपयांची बचत करा आणि कमवा 5 लाख रुपये, जाणून घ्या गुंतवणुकीचा प्लान

Post Office RD Scheme

Post Office RD Scheme: असे बरेच लोकं आहे जे आपलं पुढील भविष्य सुरक्षित करण्यासाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करण्याचा प्लॅन करतात. परंतु योग्य माहिती नसल्यामुळे लोकं गुंतवणूक करण्यासाठी खूप घाबरतात. पण आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण पोस्ट ऑफिस मध्ये एक अशी स्कीम राबवली जात आहे. ज्यामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवणूक करता. तर तुम्हाला मॅच्युरिटीवर … Read more

ST Pass Yojana: फक्त 585 रुपयात अख्खा महाराष्ट्र फिरा, ST महामंडळाची नवीन स्कीम सुरू

ST Pass Yojana

ST Pass Yojana: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळांनी विशेषता प्रवाशांसाठी अत्यंत लाभकारी आणि महत्त्वाची योजना राज्यामध्ये सुरू केली आहे. या योजनेचा लाभ खूप सार्‍या लोकांना होणार आहे आणि लाभ हाच मिळणार आहे की तुम्ही फक्त 585 रुपयांची पास काढून महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागांमध्ये जाऊन फिरून येऊ शकता. खरं म्हटलं तर ही योजना यासाठी काढलेली आहे. कारण … Read more

PM Kisan 20th Installment Date: या दिवशी येणार पीएम किसान 20व्या हप्त्यांचे पैसे, तारीख झाली जाहीर, संपूर्ण माहिती येथे वाचा

PM Kisan 20th Installment Date

PM Kisan 20th Installment Date: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही गेल्या बऱ्याच वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा लाभ वर्तमान काळात शेतकऱ्यांना देखील मिळत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत जवळपास 19 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे. मात्र आता शेतकरी खरीप हंगाम पेरणीसाठी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर शेतकरी … Read more

Today Soybean Rate: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीन बाजारभावात झाली वाढ, इथे पहा सोयाबीनचे दर

Today Soybean Rate

Today Soybean Rate: भारतामध्ये पाहिलं तर कृषी विभागात तेलबिया पिकांचे खूप महत्त्व आहे आणि त्यामधील भारतामध्ये सर्वात जास्त घेतलं जाणारं पीक म्हणजे सोयाबीन आहे. इतकंच नाही तर या पिकाची मागणी बाहेर देशातील सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांच्या जीवनात आर्थिक सुधारणा होण्यास मदत होते. आजच्या दिवशी महाराष्ट्र मध्ये जितके पण कृषी बाजार समिती … Read more

Jio New Recharge Plan:‌ जिओच्या 84 दिवसांची नवीन धमाकेदार ऑफर, मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा, जाणून घ्या फायदे

Jio New Recharge Plan

Jio New Recharge Plan: भारतामध्ये अनेक प्रकारच्या टेलिकॉम कंपनी आहेत. परंतु सध्या जी कंपनी आघाडीवर आहे ती म्हणजे रिलायन्स कंपनी आहे. जिओ हे ग्राहकांना बाकीच्या कंपन्या पेक्षा स्वस्त रिचार्ज प्रदान करते आणि याच बरोबर 5g नेटवर्क सुद्धा मोफत देते. यामुळे भारतामधील सर्वात जास्त जिओ कंपनीचे यूजर्स आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी टेलिकॉम या कंपनीने ग्राहकांसाठी … Read more

Farmers Loan News: कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने दिला मोठा अपडेट, आता होणार शेतकऱ्यांच कर्ज माफ?

Farmers Loan News

Farmers Loan News: सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी उपोषण आणि आंदोलन काही दिवसांपूर्वी सुरू केलेले आहे. पण आता हे उपोषण समाप्त होत दिसत आहे. कारण महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः अमरावती मध्ये जाऊन बच्चू कडू यांच्याशी बैठक केली आहे. या स्थितीवरून अशी शक्यता दर्शवते … Read more

Farmer ID Card: फार्मर आयडी कार्ड नसेल तर मिळणार नाही विम्याचे पैसे, वाचा संपूर्ण बातमी

Farmer ID Card

Farmer ID Card: काही महिन्यापूर्वी सरकारने विशेषतः शेतकऱ्यासाठी फार्मर आयडीची घोषणा केलेली आहे. आता या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विभिन्न प्रकारचे लाभ मिळणार आहे. पण तुम्हाला जर सर्व योजनेचे लाभ घ्यायचे असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे खूप आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल. तर शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचा लाभ मिळणार नाही. यामुळे सर्व शेतकरी … Read more

Nuksan Bharpai Manjur Batmi: या 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार देणार नुकसान भरपाई, बघा किती आणि कधी

Nuksan Bharpai Manjur Batmi

Nuksan Bharpai Manjur Batmi: मागील काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप नुकसान झालं आहे आणि यामुळे लाखोंच्या संख्येने शेतकरी त्रस्त झाले आहे. पण अशावेळी बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने 12 जून रोजी एक अत्यंत महत्त्वाचा जीआर जारी केलेला आहे. या जीआर मध्ये 2024 वर्षी झालेल्या … Read more