Today Soybean Rate: भारतामध्ये पाहिलं तर कृषी विभागात तेलबिया पिकांचे खूप महत्त्व आहे आणि त्यामधील भारतामध्ये सर्वात जास्त घेतलं जाणारं पीक म्हणजे सोयाबीन आहे. इतकंच नाही तर या पिकाची मागणी बाहेर देशातील सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे.
त्यामुळे शेतकरी मित्रांच्या जीवनात आर्थिक सुधारणा होण्यास मदत होते. आजच्या दिवशी महाराष्ट्र मध्ये जितके पण कृषी बाजार समिती आहे त्या समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये उथळ आलेला दिसत आहे. अधिकृत माहितीनुसार सरकारच्या निर्णयामुळे सोयाबीननित वाढ झाली आहे.
तेलबिया पिकांचे आहे महत्त्व
तेलबिया पिकांचे महत्त्व सांगायचे तर सोयाबीन हे पीक खूप जास्त उपयोगी आहे. जे फक्त तेलासाठी नाहीतर इतर खाद्यपदार्थांसाठी सुद्धा वापरले जाते. सोयाबीन पासून खूप सारे पदार्थ बनवले जातात आणि ते खूप चवदार पण असतात. परंतु सोयाबीनचा सर्वात मोठा वाटा खाद्यतेला मध्ये असतो.
याव्यतिरिक्त पशु आहारासाठी या पिकाची मागणी सतत वाढत चाललेली आहे. यामुळे काय होते की सोयाबीनची नेमकी किंमत ठरवण्यात खूप प्रकारचे घटक काम करतात. जसे की वाहतूक सुविधा, गुणवत्ता, स्थानिक मागणी अशा प्रकारे म्हणून तेलबिया पिकांची खूप महत्त्व आहे.
अशी आहे बाजारातील परिस्थिती
बाजारातील परिस्थिती अशी आहे की आजच्या दिवशी महाराष्ट्र मध्ये फक्त तीन मुख्य बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या भावात काही सामान्य वैशिष्ट्ये दिसून आलेले आहे. सगळीकडे सोयाबीन मालाची आवक होती. ती फक्त मर्यादित होती. म्हणजे जिथे साधारणता क्विंटल भर माल येत होता.
आता तिथे फक्त चार ते पाच क्विंटल सोयाबीनचा माल आला आहे. आता असं काही झालं असेल तर त्याचं कारण सांगितलं तर वाहतुकीचे अडथळे नाहीतर हवामान मध्ये बदल झाला म्हणून या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना सोयाबीन न विकण्याचा निर्णय घेतला असेल.
सिल्लोड बाजारातील परिस्थिती
सिल्लोड समिती बाजार मध्ये फक्त चार क्विंटल मालाची आवक झाली आहे. याचबरोबर अशी गोष्ट घडली आहे की सोयाबीनचे जे दर होते ते सगळे एकसारखेच राहिले. या बाजारामध्ये सोयाबीन चा भाव कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता.
आणि जास्तीत जास्त असाच होता. शेतकऱ्यांचे आणि खरेदीदारांचे या सोयाबीनच्या भावाला मान्यता दिली. म्हणजे या दोघांच्या एक मताने सोयाबीनचा दर या दिवशी ठरला होता.
देवणी बाजारातील सोयाबीनला मिळाला सर्वात जास्त भाव
देवणी बाजारातील परिस्थिती पाहिली तर येथे फक्त एक क्विंटल पिवळ्या सोयाबीनची विक्री झाली आहे. परंतु या बाजार समितीमध्ये सोयाबीनल 4189 रुपये क्विंटल एवढा भाव मिळाला आहे आणि हा भाव आतापर्यंत सर्वात जास्त होता. या समितीमध्ये सोयाबीनला जास्त भाव मिळण्यामागे खूप कारणे पण आहेत.
जसे की इतर ठिकाणापेक्षा या सोयाबीनची गुणवत्ता चांगली होती. याव्यतिरिक्त देवणी बागातील सोयाबीनची मागणी खूप जास्त असेल आणि शेवटचं म्हणजे जे स्थानिक व्यापारी आहे त्यांनी सोयाबीनला योग्य किंमत देण्याचा निर्णय घेतला असेल. पण सिल्लोड बाजार समिती पेक्षा येथे 240 रुपये सोयाबीनला जास्त भाव लागला.